।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


Earlier Blog Posts

चालवा डोकं, सोडवा कोडं: भाग १

– कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर नाशिकचे प्रसिद्ध गणितज्ञ कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, यांच्या कार्यास अभिवादन म्हणून आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताची अभिरुची वृद्धिंगत करण्यासाठी, अल्पारंभ फाऊंडेशन मार्फत ‘कापरेकर कॉर्नर’ उपक्रम राबविला जातो ज्याद्वारे गणित विषयवार रंजक व्याख्याने, उदाहरणे सोडविण्याच्या पद्धती इ. विषय घेतले जातात. उप्रक्रमाचा एक भाग म्हणून पुढील लेख ! गणिती कोडे — दोन अंकी संख्या…

Keep reading

डॉलरच्या वर्चस्वाचा अस्त आणि जागतिक अर्थसत्तेचे हस्तांतरण

– जागतिक अर्थकारणाच्या पटलावर सध्या एक ‘दृष्टिभ्रम’ (Optical Illusion) निर्माण झाला आहे. अमेरिकन डॉलरने रुपयाच्या तुलनेत नव्वदीचा टप्पा गाठला, हे विधान तांत्रिकदृष्ट्या सत्य असले, तरी त्याचा अन्वयार्थ लावताना वापरली जाणारी परिमाणे मात्र कालबाह्य ठरत आहेत. एखाद्या अर्थव्यवस्थेचे निदान करण्यासाठी ‘विनिमय दर’ हा एकमेव ‘स्टेथस्कोप’ मानण्याची चूक करणे, हे जागतिक अर्थशास्त्राच्या बदलत्या गतीशास्त्राचे (Dynamics) अज्ञान दर्शवते.…

Keep reading

डिजीटलायझेनच्या विळख्यात

– “काय ऐकलंत का, रघुनाथराव?” सकाळच्या फेरफटक्यानंतर बागेतल्या बाकावर शेजारचे पाटील काका बसले होते. चष्म्याच्या काचा पुसत त्यांनी मोठ्या आवाजात हाक दिली. “देशमुख काकांचे खातं रिकामं म्हणे.”“अरे देवा! कसं काय?” रघुनाथराव दचकले.”फोन आला म्हणे. म्हणाला, “बॅन्क KYC अपडेट केले नाही, ओटीपी द्या. त्यांनी OTP दिला आणि पैसे उडाले. आता बघा, आयुष्याची कमाई एका मिनीटात साफ…

Keep reading

अमेरिकेची “पेनी” आता इतिहासजमा!

– अमेरिकेतील सर्वात लहान नाणे ‘पेनी’ (म्हणजे १ सेंट ) आता इतिहासजमा झाले असून फिलाडेल्फियातील यू. एस. मिंटने अखेरचा वन-सेंट कॉइन तयार करत या २३८ वर्ष जुन्या चलनाला अधिकृत निरोप दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर यू. एस. ट्रेझरी आणि मिंटने पेनीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला कारण एक पेनी तयार करायला साधारण चार…

Keep reading

“The Elephant Whisperer” : माणूस आणि निसर्ग यांच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

– खूप दिवसांनंतर सुंदर मराठी पुस्तक हाती आले आणि सलगपणे बसून वाचण्याचा योगही आला. जंगल आणि प्राणिसृष्टी वरची पुस्तके हाती आली की आपसूक फडशा पाडला जातोच ! “The Elephant Whisperer” ही लॉरेन्स अँथनी यांची कहाणी म्हणजे मनुष्य आणि निसर्ग यांच्यातल्या नात्याची विलक्षण साक्ष. लॉरेन्स यांनी प्रत्यक्ष अनुभवलं, जगलं आणि जपलं ते निसर्गाशी असलेलं अतूट नातं.…

Keep reading

अदिती पार्थे ! From Bhor to NASA

– आज आपण एक अशी कथा वाचणार आहोत जी आपल्याला दाखवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी, मेहनतीने आणि इच्छाशक्तीने आपले स्वप्न पूर्ण करता येऊ शकतात. ही कथा आहे पुण्यातील एका १२ वर्षांच्या मुलीची — अदिती पार्थेची. अदिती पार्थे पुणे जिल्ह्यातील भोर तालुका, निगुडाघर येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी विद्यार्थिनी आहे. ती दररोज सकाळी सव्वा…

Keep reading

जेमिमा रॉड्रिग्स: मुंबईकर जिगरबाज!

– डिसेंबर २०१७ मध्ये मुंबईच्या एका १६ वर्षांच्या मुलीने अंडर-१९ क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले होते. तेव्हापासूनच तिच्यात भविष्यातील स्टार खेळाडूची झलक दिसली होती. ती मुलगी म्हणजे जेमिमा रॉड्रिग्स. आता, ICC महिला विश्वचषक २०२५ च्या उपांत्य सामन्यात जेमिमाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १२७ धावांची ऐतिहासिक खेळी करून भारतीय संघाला फायनलमध्ये पोहोचवले आहे. हा विजय साकारण्यात तिला…

Keep reading

नाक

– ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील…

Keep reading

मी विजेता!

– ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील…

Keep reading

मला धावपटू व्हायचंय!

– ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील…

Keep reading

संस्कारांना फुटले अंकुर

– ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील…

Keep reading

जीव झाडाले टांगला

– ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील…

Keep reading

एका दगडात दोन पक्षी!

– ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील…

Keep reading

विसर्जन ?

– जो सुखकर्ता, दुःखहर्ता, लंबोदर,जो अनंत,सर्वव्यापी,सर्वदूर,ज्याच्यासाठी वाहतो भक्तीचा पूर,जो असे आमच्या जगण्याचा सूर !! अशा श्रीगणेशाचा आनंदमयी सण,हर्षोल्हासाची सर्वत्र करितो उधळण,भक्ती- उत्साहाने उजळते जीवन,आयुष्यातील चिंता जणू विसरते मन !! गाठीभेटी अन आरती-प्रसाद,मोरया जयघोषाचा घुमतसे नाद,परस्परांतील वाढवितो संवाद,लाडक्या बाप्पाचा जणू हाच आशीर्वाद !! त्याच्या पावलांनीच होते गौरींचे आगमन,भक्तिभावाने साजरा होतो तोही सण,लक्ष्मी सेवेचे मिळते अतीव समाधान,एकत्र…

Keep reading

हेच मागणे गणरायाला

– जगास साऱ्या सुखात ठेवा, हेच मागणे गणरायाला,संकटकाळी तुम्हीच धावा, हेच मागणे गणरायाला.. जरी वेगळे विचार अमुचे, माणुस म्हणुनी नको दुरावा,मनामनातिल मिटवा हेवा, हेच मागणे गणरायाला.. दुर्वांची मी जुडी वाहतो, मोदक लाडू अर्पण करतो,खिरापतीचा प्रसाद घ्यावा, हेच मागणे गणरायाला.. लहानग्यांचे तुम्ही लाडके, ज्येष्ठांचेही आवडते हो,तरुणाईला रस्ता दावा, हेच मागणे गणरायाला.. अनेक नावे जरी तुम्हाला, एकोप्याचे…

Keep reading

‘१२३४५६’ आणि McDonald’s चा डेटा लीक !!

– आजच्या डिजिटल युगात सायबर हल्ले हे केवळ तांत्रिक जगाचे संकट राहिलेले नाहीत, तर ते मोठमोठ्या कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेवर थेट परिणाम करत आहेत. नुकतेच (१४ जुलै २०२५) McDonald’s या जागतिक फूड जायंटला एक मोठा धक्का बसला. त्यांच्या भरती (Hiring) प्रणालीवर झालेल्या सायबर आक्रमणामुळे कोट्यवधी अर्जदारांची संवेदनशील माहिती उघड झाली. साध्या पासवर्डच्या निष्काळजी वापरामुळे…

Keep reading

कमकुवत पासवर्ड आणि ७०० नोकऱ्या संपल्या !

– KNP Logistics ही नॉर्थॅम्पटनशायर, यूके येथील १५८ वर्षे जुनी परिवहन कंपनी होती. ती Knights of Old या ब्रँड नावाखाली सुमारे ५०० ट्रक्सचा कारभार पाहत होती. KNP चा १५८ वर्षांचा कार्यकाळ, ५०० ट्रक्स आणि ७०० कर्मचारी असलेला समूह लॉजिस्टिक्स क्षेत्रात आपली मजबूत ओळख बनवून होता. पण हे सगळं वैभव क्षणात कोसळळे. कारण काय ? तर…

Keep reading

विकसनशील भारताने ऑलिंपिकचे आयोजन करावे का ?

– भारतीय ऑलिंपिक संघटनेने (IOA) २०३६ च्या ऑलिंपिक खेळांचे आयोजन भारतात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे मागणी केली आहे. यामुळे २०२८ मध्ये लॉस एंजेलिस आणि २०३२ मध्ये ब्रिस्बेन नंतर २०३६ मध्ये ऑलिंपिक खेळांचे आयोजन करण्यासाठी भारत इच्छुक असलेल्या अनेक देशांपैकी एक बनला आहे. पुढील वर्षी(२०२६) आयओसीकडून अंतिम निर्णय अपेक्षित आहे. ऑलिंपिकचे आयोजन करणे हे कोणत्याही देशासाठी…

Keep reading

तुमचं विस्मृतीत गेलेले धन परत मिळवा @ RBI UDGAM Portal

– पुरेशी काळजी घेतली नाही ,कागदपत्रांची नीट नोंद ठेवली नाही, आळसापोटी दुर्लक्ष केले की कधी कधी आपलीच संपत्ती आपल्या नकळत गहाळ होते. आणि जेव्हा अशा अनेकांची हीच परिस्थिती होते तेव्हा लहान -सहान ठेवी एकत्रितपणे मोठा आकडा उभा करतात. जुलै २०२५ च्या आकडेवारीनुसार भारतीय बँकांमध्ये ₹६७,००३ कोटींपर्यंतच्या अवशेष ठेवी (Unclaimed Deposits) जमा आहेत. ही ठेवी अनेकदा…

Keep reading

सायबर गुन्हेगारी आणि RBI ची मार्गदर्शक तत्वे

– गेल्या काही महिन्यात अल्पारंभाच्या ब्लॉग्स आणि कार्यक्रमांद्वारे ‘सायबर गुन्हेगारी आणि प्रकार’ यासंबंधी जगजागृती करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. नुकतेच १९ जुलै २०२५ रोजी CoinDCX या भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजपैकी एक असलेल्या एक्स्चेंजवर मोठा सायबर हल्ला झाला. त्यानिमित्ताने क्रिप्टो आणि डिजिटल करन्सीच्या वापराबाबत RBI ने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवर चर्चा होणे गरजेचे वाटते. CoinDCX च्या…

Keep reading

दुहेरी परीक्षा – परीक्षेचे पावित्र्य तर कमी करणार नाही?

– नवीन शैक्षणिक धोरणामध्ये (२०२०), विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनातून, विद्यार्थांची वर्षातून दोनदा परीक्षा घेतली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण कमी होईल व अधिक लवचिकता मिळेल आणि त्यामुळे आनंददायी शिक्षण वातावरण निर्माण होईल,अशी शिफारस करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई), सन २०२६ पासून,एका शैक्षणिक सत्रात दहावीच्या बोर्ड परीक्षा दोनदा घेण्याच्या नियमांना नुकतीच…

Keep reading

अनुभव : बियास कुंड ट्रेक

– मे २०२५ मध्ये आम्ही जवळपास ३५ जणांच्या मित्र मैत्रिणींच्या ग्रुपने, IBEX HIKES च्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांचा, मॉडरेट कॅटेगरीतला बियास कुंड ट्रेक केला. मनालीजवळील हिमाचल प्रदेशातील बियास कुंड सुमारे १२,२०० फूट उंचीवर वसलेलं आहे. हा ट्रेक करण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस चांगले. ट्रेक मार्गावरील हिरवीगार कुरणे, फुलांनी बहरलेली झुडुपे, हिमाच्छादित पर्वत शिखरे, सोबतीला खळाळत वाहणारी बियास नदी…

Keep reading

लाल मातीवरील नदालवाद !

– बरोबर दोन दशकांपूर्वी घडलेली घटना! २००५साल होते ते. त्या १९वर्षीय टेनिसपटूने नुकतीच पहिल्याच प्रयत्नांत फ्रेंच ओपन जिंकली होती. साहजिकच सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता.त्याच्या जवळच्या वर्तुळातील एक व्यक्ती मात्र अगदी तटस्थपणे या साऱ्याकडे बघत होती. त्या युवा टेनिसपटूचा प्रशिक्षक, टोनी, जो त्याचा काकाही होता. त्याने अतिशय थंडपणे त्याला सांगितले की, “मुला,तुझा प्रतिस्पर्धी…

Keep reading

सॅपियन्स – एका विलक्षण प्रवासाची विचारप्रवर्तक सांगड : श्री. बिपीन बाकळे

– ‘सॅपियन्स’ हे पुस्तक केवळ मानवाच्या इतिहासाचा आलेख मांडत नाही, तर तो आपल्याला अंतर्मुख करणारा आणि अस्वस्थ करणारा प्रवास आहे. युवाल नोआ हरारी यांनी आपल्याला साडेतेरा अब्ज वर्षांचा प्रचंड कालपट समोर ठेवला आहे आणि तो माणसाच्या डोळ्यांसमोर अगदी तपशीलात उलगडतो. पण ही संख्या – साडेतेरा अब्ज वर्षं – सामान्य मनाला समजेल अशी नाही. साडेतेरा अब्ज…

Keep reading

पर्यावरण संरक्षणार्थ खारीचा वाटा

आपल्या सर्वाना माहीतच आहे की भारत हा जगातील क्रमांक एकचा प्लास्टिक प्रदूषक देश आहे. भारत दरवर्षी ९.३ दशलक्ष टन प्लास्टिक कचऱ्याची पर्यावरणात भर घालतो आहे. धरती, पाणी, वायू यांचे अतिरेकी प्रदूषण जगभरात सुरु आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘खारीचा वाटा’ या विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या लहान मुलांच्या संघटनेने आपल्याला ह्यावर काय करता येईल यावर समाधान…

Keep reading

कविता

-मंजिरी विश्वनाथ भारती कृष्ण असे माझा सखा कृष्ण असे माझा सखादेई मज नित्य साथ ।धाव घेई सावरण्याहरी माझा जगन्नाथ। तारी मज राधावरकृपा करी कृपाघन।दावी दया अनाथासी‌घेई मज स्वीकारून । आले आले चरणाशीमाथा पदी झुकवून ।सुख वाटे माझ्या जीवागाता मुखी तुझे गुण । नको पसारा मजलामाया , बंधने , आसक्ती ।मन विटले संसाराहरी देई मज मुक्ती…

Keep reading

पं. ओंकार गुलवडी – लयदार ठेक्याचा मानदंड: श्री. धनंजय खरवंडीकर

– गेली अनेक वर्षे ओंकारजींच्या लयदार ठेक्यातून, रसिक श्रोते ओंकाराच्या नादाची अनुभूती घेत आलेले आहेत. प्रथमतः त्यांच्या ८० च्या वाढदिव‌सानिमित्त त्यांना चरणस्पर्श आणि त्यांच्या दिर्घायुष्यासाठी संगीतातील अनाहताला विनम्र प्रार्थना! काही वर्षांपूर्वी अहमदनगरमधील (सध्याचे अहिल्यानगर) आमच्या बंदिश या संस्थेसाठी विदुषी पद्‌माताई तळवलकर यांची मैफल सुरु होती. ओंकारजी, तबल्याच्या साथीसाठी होते. विलंबित झुमरा सुरू होता. ओंकारजींचा लयदार,…

Keep reading

औली: स्किईंगचा चित्तथरारक अनुभव !

विश्राम (संजू) व शुभांगी कुलकर्णी, पुणे. मित्र मैत्रिणींनो व प्रियजनांनो……तुंम्हा सर्वांना कल्पना आहेच की दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात मी उत्तराखंडमध्ये औलीच्या सुंदर हिमालयीन पर्वतरांगांच्या उतारांवर कमीतकमी एक आठवडा तरी स्किईंग हा साहसी खेळ खेळावयास जातो. यावर्षी सुध्दा आंम्ही दहा हरहुन्नरी सदस्यांनी २२ ते २८ फेब्रुवारी, २०२५ हा एक आठवड्याचा कालावधी स्किईंग करण्याचा बेत पक्का केला व…

Keep reading

शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी असावीच

प्रा.डॉ.संजय छाया त्रिंबकराव खडक्कार आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेच्या (OECD) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यांकन कार्यक्रम २०२२ च्या अहवालात असे आढळून आले की शाळेतील विद्यार्थ्यांजवळील स्मार्टफोन वर्गातील लक्ष विचलित करण्यात एक प्रभावी कारण आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. मोबाईल फोनवर येणाऱ्या सूचना पण विद्यार्थांचे लक्ष विचलित करू शकतात. अजून एका…

Keep reading

दूरदर्शी कै. महादेव बल्लाळ नामजोशी

वित्तीय साक्षरतेचे महत्व ओळखणारे अनोखे व्यक्तिमत्व महाराष्ट्रातील जनतेला, उद्योग व्यवसायाला पुढे नेण्यासाठी अनेक दृष्ट्या, बुद्धिमान व्यक्तिमत्वांनी हातभार लावलेले आहेत,. त्यातील कित्येक नावे आपल्या परिचयाचीही नाहीत. परंतु अलीकडेच ‘महादेव बल्लाळ नामजोशी’ यांच्या कार्याविषयी वाचनात आले. इ. स. १८८० सालीच त्यांनी वित्तीय साक्षरतेचे महत्व ओळखलेले होते आणि त्या अनुषंगाने मोठे कार्य उभे केले होते हे वाचून आश्चर्य…

Keep reading

काठावरील प्रवास..

डाॅ. सौ.मृणालिनी दोडके माणुस हा सामाजिक प्राणी आहे आणि तो सामाजिक रचनेमधे आपले कर्तृत्व, वक्तृत्व,सर्जनशीलता, बौद्धिक उर्जा ह्याचे देवाण-घेवाण करत असतो. समाज रचनेमधे तो स्वतःला निश्चिंत आणि सुरक्षित ठेवू शकतो. ह्या समाजरचनेत शिक्षण व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, लग्न व्यवस्था, उद्योग-नोकरी हे घटक माणसाला प्रगत बनवायला अनेक व्यवस्था वर्षानुवर्ष कार्यरत आहे. साधारण १९७०-१९७५ दरम्यान एखाद्या कुटुंबात ३…

Keep reading

मायने..

– रुपाली ज़िंदगी के सफ़र में कई बार मायनों का वज़न समय, दिशा और समझ पर टिक जाता है यह कविता उन अनकहे सवालों, अधूरे प्रयासों और बिखरते रिश्तों की बात करती है, जो वक्त की कसौटी पर खरे न उतरने पर अपना अर्थ खो बैठते हैं।

Keep reading

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी जीवनाचे बदलते वळण

डॉ. मृणालिनी दोडके व श्री. दिपक दोडके, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) हा आजकाल सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. शास्त्रज्ञ, उद्योगपती, समाजशास्त्रज्ञ सर्वच जीवनाच्या प्रत्येक पैलूत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रभावीपणा अनुभवत आहेत. मानवाच्या वर्तनातील सर्वात मोठा बदल AI आणू शकते, असे मानले जात आहे. उद्योग, शिक्षण आणि समाज यांचे कार्यपद्धती येत्या काही वर्षांत पूर्णपणे…

Keep reading

वित्तीय साक्षरता – प्रत्येकासाठी

अल्पारंभा फाऊंडेशनचे नवीन ध्येय ! नवीन आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतर, अल्पारंभा फाउंडेशनचा हा पहिला ब्लॉग. आपण शिक्षण, तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असलो तरीही भारतात वित्तीय साक्षरता ही अजूनही एक मोठी आव्हानात्मक बाब आहे. ‘वित्तीय साक्षरता:प्रचार आणि प्रसार’ हे फाउंडेशनचे सुरुवातीपासूनचे एक ध्येय आहेच. त्या अनुषंगाने, संस्थेमार्फत विविध उपक्रम चालविले जातात. परंतु…

Keep reading

नाशिकच्या संगीत मैफलींच्या स्वरूपात होणारे बदल

डॉ. आशिष रानडे कुठलाही संगीत प्रकार म्हणला की त्यात सादरीकरण हे त्या अनुषंगाने आलंच. मग ते कुठल्यातरी देवाला प्रसन्न करण्यासाठी असो, राजाला प्रसन्न करण्यासाठी असो, लोकरंजनासाठी असो.. त्यात त्या ‘कलेचं सादरीकरण’ हा भाग अतिशय महत्वाचा आहेच. त्याशिवाय कुठलीही कला ही परिपूर्ण म्हणता येणार नाही. नाशिक मधील शास्त्रीय संगीताच्या मैफिली आणि त्यांच बदलत स्वरूप या विषयावर…

Keep reading

बोलता… बोलता…

श्री. दुर्वेश सांबरे बोलता… बोलता… बोलतो आपण…बोलता… बोलता… चालतो आपण…बोलता… बोलता… पळतो आपण…बोलता… बोलता… थबकतो आपण… बोलता… बोलता… दिस उजाडतो..!बोलता… बोलता… दुपार टाळतो..!बोलता… बोलता… सांज येते..!बोलता… बोलता… रात्र छळते..! बोलता… बोलता… सूर लागतो..!बोलता… बोलता… ताल मिळतो..!बोलता… बोलता… ती दिसते..!बोलता… बोलता… कविता सुचते..! बोलता… बोलता… ओळख होते..!बोलता… बोलता… भेट होते..!बोलता… बोलता… डेट होते..!बोलता… बोलता… प्रेम होते..!…

Keep reading

तुम्हाला फक्त वाटतंय की तुम्ही विचार करताय !

AI आणि लिखाण मी तंत्रज्ञानाबद्दल भविष्यवाणी करायला फारसा उत्सुक नसतो, पण मला पूर्ण खात्री वाटू लागली आहे की काही दशकांनंतर फार कमी लोक लिहू शकतील. खरं तर, लिहिणं हे मुळातच अवघड काम आहे. चांगलं लिहायचं असेल तर नीट विचार करावा लागतो, आणि तोच मुख्य त्रास आहे – कारण स्पष्ट विचार करायला स्वतःचं डोकं लावावं लागतं.…

Keep reading

विचारांची दिशा जेंव्हा खिशातून जाते तेंव्हा..

डाॅ. सौ. मृणालिनी दोडके ‘विचारांची दिशा जेंव्हा खिशातून जाते तेंव्हा..’, काल वर्तमान पत्रातील एका लेखात हे वाक्य वाचले आणि ते आजच्या युगात किती तंतोतंत लागू पडते ह्याची जाणीव झाली. त्याची पार्श्वभूमी म्हणजे IIT मधील विद्यार्थी, सरकारच्या खर्चाने पदवी घेतात आणि नंतर स्वतःच्या खिशाचा विचार करत बाहेरच्या देशात निघून जातात. किती खरी परिस्थिती आहे ! फार…

Keep reading

अल्पारंभ फाउंडेशन संचलित कापरेकर संशोधन प्रसार उपक्रम

श्री. रघुवीर अधिकारी अल्पारंभ फाउंडेशन संचलित कापरेकर संशोधन प्रसार उपक्रम कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर हे जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले प्रतिष्ठित रॅंग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळील देवळाली येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे, त्यांनी शालेय स्तरावर संशोधनपर लेखन केले, जी अत्यंत दुर्मिळपणे आढळणारी बाब आहे. कापरेकर सरांचे अद्वितीय…

Keep reading

निःशब्द आधारस्तंभ : दिव्यांग व्यक्तींच्या विकासातील काळजीवाहकांची भूमिका

साक्षी देशमुख – मानसशास्त्रज्ञ दिव्यांग व्यक्तींची काळजी घेणे , मग ते दृष्टिहीन, श्रवणबाधित असोत किंवा त्यांना कोणत्याही शारीरिक अथवा बौद्धिक अडचणी असोत ही केवळ सेवा नव्हे, तर प्रेम, चिकाटी आणि भावनिक गुंतवणुकीची एक अविरत प्रक्रिया असते. कुटुंबातील सदस्य, व्यावसायिक किंवा संस्थात्मक कर्मचाऱ्यांच्या रूपाने काळजीवाहक (Caregivers) हे या व्यक्तींच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असतात. केवळ दैनंदिन मदत पुरवण्यापलीकडे…

Keep reading

डेटा सेंटर्समुळे जलसंकटात वाढ होणार?

प्रा.डॉ.संजय छाया त्रिंबकराव खडक्कार आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,बिग डेटा आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगात,आपण एकामेकाशी नेहमीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे जोडल्या गेलो आहोत. या जोडण्याला (कनेक्टिव्हिटीला) शक्ती देणारी पायाभूत सुविधा म्हणजे डेटा सेंटर्स,आपल्याला ऑनलाइन ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हर आणि स्टोरेज सिस्टम्स असलेल्या भौतिक इमारती, यामुळे आपले डिजिटल जग अविरत चालू आहे. संगणकीय-केंद्रित कामाची उर्जा कार्यक्षमता…

Keep reading

खो-खो विश्वचषक २०२५: भारताचे दुहेरी यश !!

– २०२५ सालचा खो-खो विश्वचषक हा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. भारत या विश्वचषकाचा आयोजक देश होता. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी एरिनामध्ये १३ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान या विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जगभरातील २० पुरुष आणि १९ महिला संघांनी सहभाग घेतला होता. भारताने खो-खो विश्वचषकाच्या पहिल्याच आवृत्तीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही…

Keep reading

आशादायक स्वप्नांपासून ते वेदनादायी अनुभवांपर्यंत !

साक्षी देशमुख – मानसशास्त्रज्ञ यांचा एक अनुभव ही कथा आहे अर्जुनची ! १९ वर्षांचा अर्जुन, तरुण वयातच आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्याद्वारे जीवनमान उंचाविण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून होता. या सुंदर, आशादायक स्वप्नापासून सुरु झालेला त्याचा प्रवास त्याच्याच काही चुकांमुळे, मानसिकतेमुळे त्याला कर्जाच्या खाईपर्यंत कसा घेऊन गेला ते बघुयात. हे सर्व सुरू झाले एका स्वप्नापासून!…

Keep reading

भावपूर्ण काव्य-श्रद्धांजली स्व . उस्ताद झाकीर हुसेनजींना.

श्री. शंतनु श्रीरंग गुणे. त्याच्या ह्रुदयी होती शिवतांडवातली शिवभूत लय आणि डमरूतल्या अंगभूत उर्जेचा, आहत नाद, जन्मतःच गुरूपित्याने,अभिजात तालमंत्राची संथा देत, घातली सृष्टीच्या सृजनत्वाला साद ! विधात्याच्या प्रसन्न आशिर्वादातून उमलले ते नादपुष्प, लयतालाभिषेकातून, अखिल मानवाजातीवर नादब्रह्माचा वर्षाव करायला, प्रत्येक व्यक्तित्वात असलेल्या, सुप्त वा प्रकट सांगितिक तत्वाला, जागृत व चैतन्यमय करायला ! त्याच्या नुसत्या आगमनानेच, कलामंचावर…

Keep reading

सायबर गुन्हेगारी : प्रकार आणि तपास यंत्रणा

डॉ. रुपाली कुलकर्णी सध्याचे युग हे डिजीटलयुग आहे. कोणत्याही दुकानातील UPI पेमेंटपासून ते बॅकिंग व्यवहारापर्यंत, ऑनलाईन शॉपिंग पासून ते गुंतवणूकीपर्यंत , ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीमुळे ऑनलाईन ऑफिसचे कामकाज करण्यापासून ते मनोरंजनही OTT प्लॅटफॉर्म मार्फत होण्यापर्यंत सर्वच आयुष्य डिजीटल झालं आहे. त्यामुळेच डिजीटल क्षेत्रात गुन्हेगारीचा प्रवेश होऊन सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही कमालीचं वाढलं आहे. सर्वत्र ऑनलाईन घोटाळे…

Keep reading

काव्यानंद …

सौ. विभा सुनील बोकील हृदय…. प्रत्येक श्वासाबरोबर, स्पंदने चालती हृदयाची,रात्र अन दिवसाची खरोखर, अथक सेवा चाले कायेची ! चाले भाव भावनांचे मंथन, होई संवाद अपुलाच आपल्याशी,अंतरंगी होई चालचलन, येती अंतरीचे बोल ओठाशी ! साठती कित्येक सुखदुःखे, असे प्रेम माया जिद्द लालसा,असती कित्येक कप्पे अनुभवांचे, परी धडधडून अविरत देई दिलासा ! प्रत्येकाच्या हृदयांची, रूपे निरनिराळी असती,…

Keep reading

स्त्री आणि काॅॅर्पोरेेट जग

डाॅ.सौ.मृणालिनी दोडके. गेली २५ वर्ष काॅॅर्पोरेेट जगताचा अनुभव घेतल्यानंतर एक सुजाण स्त्री म्हणुन काॅॅर्पोरेेट जगतातील स्त्रीची वाटचाल आणि त्या अनुषंगाने कार्पोरेट मधील चांगली व वाईट बाजू मांडणे ह्यावर आजचा लेख. नोकरदार स्त्रियांचा कारकिर्दीकडे बघण्याचा दृष्टीकोनही कसा महत्वाचा आहे हेही मांडण्याचा हा प्रयत्न ! सौ. सूधा मूर्ती ह्यांचेकडे आज सारे जग अभिमानाने बघते. त्यांचा प्रवास हा…

Keep reading

देणार का तुम्ही मदतीचा हात ?

खारीचा वाटा: कापडी पिशवी प्रकल्प मागील काही दिवस आपण भारतवासीय आहोत याचा अभिमान पुन्हा एकदा वाटायला लावणारे वर्तमानपत्रातील मथळे वाचनात येत होते. जसे… ‘भारत जगातील सर्वात प्रगतीशील अर्थव्यवस्था’, ‘बुद्धीबळाच्या खेळात भारत देश जगात आघाडीवर.’ इ. पण याच महिन्यात वर्तमानपत्रातील एक अस्वस्थ करणारा मथळा वाचण्यात आला.. ‘भारत हा जगातील क्रमांक एकचा प्लास्टिक प्रदूषक! भारत दरवर्षी ९.३…

Keep reading

टाटा – नावातच सर्व काही..

डाॅ.सौ.मृणालिनी दोडके स्व. श्री. रतन टाटा ह्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळतो आहे. त्यांच्याविषयी असलेले प्रत्येक भारतीयाचे प्रेम हे शुद्ध, सात्विक आणि पवित्र आहे. सहजच मनात विचार आला की ‘विठू माऊली’ हा उच्चार मनात आला की जसे प्रेम दाटून येते तसेच प्रेम ‘टाटा’ हा शब्द उच्चारला गेला की हृदयातून प्रकटते. विठू माऊली ही अनुभवण्याची भावना आहे…

Keep reading

कहा तुम चले गये..

स्मरण, गझल सम्राट स्व. जगजीत सिंग यांचे ! भारतीय संगीत सृष्टीची श्रीमन्ती आणि त्यातली विविधता आपण सर्व जाणतोच. आपल्याकडे समृद्ध अशा शास्त्रीय संगीताबरोबरच, उपशास्त्रीय श्रेणीत येणारे संगीताचे अनेक प्रकार आहेत ज्यात ठुमरी, दादरा, भजन, नाट्यसंगीत, कव्वाली यांच्याबरोबरच गझल गायन हा अतिशय लोकप्रिय असणारा संगीत प्रकार ! गझल गायन प्रकाराला अनोखी उंची आणि सर्वाधिक लोकप्रियता देण्यात…

Keep reading

काव्यानंद …

सौ. विभा सुनील बोकील सखी… सखी तू येतेस पावसात,चैतन्याची होते बरसात,उत्साहाला आणतेस सोबत,लकेर विजेची जशी काळोखात… ठोठावतेस दार मनाचं,नसे कांही आडपडद्याचं,मनातल्या मोकळ्या गप्पांचं,नातं दिलखुलास सहवासाचं… येतेस स्नेहाचा सांकवं बांधत,भावभावनांची बाग फुलवत,फुला पानांची तोरणे लावत,मैत्रीचे बीज घट्ट रुजवत…. येणे तुझे असे कसे उतावीळ,बरसणे असे की अवखळ,उघडतात मनाची दारं खळखळ,सखी माझी पावसाळी निर्मळ… फुलपाखरू… भिरभिरते फुलपाखरू,किती विहरते…

Keep reading

ग्रेट भेट ! डॉ ओमप्रकाश कुलकर्णी

विश्वेश सुवर्णकार आज रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ तर्फे दिल्या जाणार्‍या, आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी, प्रमुख पाहुणे म्हणुन आलेल्या अनोख्या व्यक्तिमत्वाची भेट झाली !भारतातील एक महान व्यक्तिमत्त्व, दोन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित, सीनियर साइंटिस्ट, संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज माऊली यांच्या काकांचे वंशज असणारे श्री. डॉ ओमप्रकाश गणपतराव कुलकर्णी ! यावेळी त्यांना ऐकण्याचा आणि भेटण्याचा योग…

Keep reading

Life : Treasure to Enjoy !

Poems by Vijay Vairagi Light of Life In the quiet of your heart, let this truth be known:  Don’t compare your success with seeds others have sown.  Each life is a journey, a path of its own,  And your joy is a flower that’s perfectly grown. Success isn’t something to weigh or to measure,  It’s…

Keep reading

स्वागत गणरायाचे…

स्वागत गणरायाचे… हे गणराया, गजानना, देवराया, करुणाकरा,शुभ आगमने नमन तुजला, बाप्पा कृपासागरा ! भक्तीभावाने केली सज्जता, तुझ्या स्वागताची,तुझ्या आगमने, प्रसन्न दर्शने, मनी आभा चैतन्याची ! शुभ स्वागता मोहक गंध, अन रंगावली नेटकी ,औक्षण घेऊनी गृही प्रवेशा, देवा विसावा मंचकी ! आरास असे मनमोहक, त्यात दिसे मूर्ती साजिरी,रूप तुझे दिसे शोभुनी, वस्त्रलंकार भरजरी ! पुष्प सुगंधी,…

Keep reading

कर्करोग आणि लक्षणे

डॉ.क्षमा वैरागी जगभरात  कर्करोगाचे प्रमाण फार वाढत आहे.  भारतातही  कर्करोग रुग्णांची  संख्या बरीच वाढत चालली आहे. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही खूप जास्त आहे. त्यामुळे हा आजार ही  एक गंभीर समस्या  बनली आहे.  जवळजवळ प्रत्येकाच्या  परिचयात  कर्करोग झालेल्या तसेच ककरोगामुळे  मृत्यू  झालेल्या  व्यक्ती असतातच.  पण जसे आजाराचे प्रमाण वाढत आहे त्याच बरोबरीने त्यावरील संशोधनाचे प्रमाणही वाढत…

Keep reading

कविता : सद्य परिस्थिती आणि सुरक्षा !

श्री. विजय वैरागी , कीर्ती दामले कळसूत्री बाहुल्यांचा खेळ अद्रुश्य हातातील कठपुतली जनताशक्तीच्या छायेत खेळणारी सत्तासामर्थ्याच्या दिशेने न्यायाचा कलसामान्यांच्या नजरेत असहायतेची सल प्रामाणिक प्रयत्नांना स्वप्नांची धूळहपापलेल्या बाहुबलींना सामान्यांचा शूळअधिकाराच्या वचनांना शब्दांचीच झुलनैतिक हक्कांना ठरवती खुळ पण आशेची पालवी मनात मांडते ठाणबदलाची बीजे आत रोवली जातील ठामयेईल तो दिवस उगवेल नवी पहाटजेथे विवेकाची पुन्हा रुजेल वहिवाट…

Keep reading

आर्थिक फसवणुक: माझा अनुभव

-कु. शताक्षी रिसबुड नमस्कार ! मी, नाशिकमध्ये राहणारी कु. शताक्षी हेमंत रिसबुड. मला तुमच्यासोबत, आर्थिक फसवणूकीच्या बाबतीत मला आलेला एक अनुभव शेअर करायचा आहे. २३ जुलै २०२४ रोजी, मला राहुल शर्मा या नावाने फोन आला. मी फोन उचलल्यानंतर राहुल बोलू लागला. “नमस्कार. मी LIC मधुन बोलतो आहे. हेमंत सरांच्या नावे एक रु. १२,००० चे पेमेंट…

Keep reading

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल !

संत तुकाराम यांचा अभंग आणि त्याचा भावार्थ. येऊ घातलेल्या आषाढी एकादशी निमित्त, महाराष्ट्रातील संपन्न अशा संतपरंपरेतील, विठ्ठलावरील रचना वाचत होते. जसजशा या रचना वाचित गेले तसतसा त्यांच्या रचनानाकारांविषयी (ज्ञाना, नाथा, नामा, तुका , चोखा, जना इ.) आदर दुणावत गेला. लौकिक अर्थाचे शिक्षण नाही, घरातील सांपत्तिक परिस्थिती हलाखीची, जातीयव्यवस्थेमुळे समाजातून मिळणारा तिरस्कार.. अशा दुःखी-कष्टी अवस्थेतेतही, केवळ…

Keep reading

प्रवास .. मानवकेंद्रीत ते मानव विरहित व्यवहारांचा

एक आढावा असे म्हणतात  की ही सृष्टी निर्माण झाली ती एका ओमकारापासून. वर्षानुवर्ष कालचक्र फिरते आहे आणि सृष्टी तिच्या मायेचा खेळ खेळते आहे.  ह्या खेळात करोडो जीव, जंतू,वृक्ष,जलचर एकत्रित रित्या रहातात आहे- ह्यात सगळ्यात बुद्धिवान प्राणी म्हणजे माणूस.  माणसाने आजतागायत नवनवीन शोध लावून जिवन सुख, सोयी आणि समृद्धीचे केले आहे. ही प्रगती आज थक्क करून…

Keep reading

ऑनलाईन पेमेंट: नवीन फसवणूक प्रकार

Take Care, Avoid Frauds. नमस्कार मी डॉ आशिष रानडे, गायक आणि संस्थापक, कलाश्री संगीत गुरुकुल, नाशिक ! आमच्या संगीत गुरुकुलामध्ये अनेक विद्यार्थी गाण्याचे शिक्षण घेण्यास येत असतात. सध्या मोठया प्रमाणात चालणारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार बघता, या संदर्भात मला आलेला एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो जेणेकरून तुमच्या बाबतीत जर असा काही प्रकार झाला तर तुम्ही…

Keep reading

जगण्याचा सूर गवसलेला शंतनू !!

“नर्मदा परीक्रमा : एक जीवन दर्शन ” हा श्री. शंतनु गुणे, नर्मदा परिक्रमावासी यांचे ‘दृक-श्राव्य अनुभवकथन’ करणारा कार्यक्रम ३१ मे २०२४ , सायं ६:१५ वाजता, विशाखा हॉल , कुसुमाग्रज स्मारक, नाशिक येथे संपन्न झाला !! या कार्यक्रमास जिज्ञासूंनी उदंड प्रतिसाद दिला . श्री. गुणे यांनी व्यक्त केलेल्या अतिशय भावपूर्ण आणि प्रवाही अशा अनुभूतीमधून श्रोत्यानाही नर्मदा…

Keep reading

Narmada Parikrama

नर्मदा परीक्रमा : एक जीवन दर्शन आनंद म्हणजे , जीवनाला दिलेल्या डोळस प्रतिसादामुळे आपल्यातीलच एक अनोख्या पाकळीचं आपसुक उमलणं आणि तिच्या विश्रब्ध सुंगंधात आपणच हरवून जाणं ! दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू केलेला परमअलौकिक नर्मदामाईच्या दिव्य परिक्रमेचा संकल्प बरोबर चार महिन्यांच्या पदभ्रमणाने पूर्णत्वास गेला आहे याचे कारण ज्याक्षणी मी हा संकल्प केला त्याक्षणापासून नर्मदामाईने माझ्या कायेला कवचकुंडले…

Keep reading

कठीण समय येता

मे २०२४ सिंगापूर ट्रीप मधील अनुभव !! हा अनुभव आहे  मे २०२४ च्या आमच्या सिंगापूर ट्रीप मधला !! या दिवशी आमच्या आयटर्नरीत , Marina Bay Sands या  सिंगापूरची ओळख बनलेल्या  आणि मरीना बे च्या समोर असणाऱ्या  आलिशान हॉटेलच्या ऑब्झर्व्हेटरी डेकचा  अनुभव समाविष्ट होता !  त्या लगतच असणारे, अतिशय नयनरम्य असे क्लाउड फॉरेस्ट , फ्लॉवर डोम…

Keep reading

Kavita

डाएट नि वेटलॉस… डाएट नि वेटलॉसचा, करून गवगवा फार,भूक लागताच मन, लगेच मानते हार !! बर्गर, पिझा, जंकफुडचे, ऑप्शन चवदार,स्विगी, झोमॅटो तत्सम, पर्याय आहेत फार,डाएटची तपश्चर्या, जिभेपुढे फरार,पदार्थांवर ताव मारून, मन मारते हार !! आरशात पाहून, पोटावरची घडी,मन म्हणते घालवीन ही, तरच नावाची खरी,पण समोर येताच चितळेंची बाकरवडी,फस्त करायला, मी लगेच मारते उडी !! भरमसाठ…

Keep reading

Financial Literacy for Women

विद्येसह वित्त येते… विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली,निती विना गती गेली, गती विना वित्त गेलेइतके सर्व अनर्थ, एका अविद्येने केले !! हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, शिक्षण घेण्याच्या बाबतीत जितके खरे आहे तितकेच खरे ते आर्थिक शिक्षणाच्या बाबतीतही लागू पडतात.ज्योतिबा म्हणत “एक स्त्री साक्षर झाली तर पूर्ण कुटुंब शिक्षित होते”. याच…

Keep reading

बालविवाह : जनजागृती गीत

भारतामध्ये बालविवाह बेकायदा असला तरी या संदर्भातल्या घटनांना पूर्णपने आळा बसलेला नाही, ही शोकांतिका आहे. अज्ञान, दारिद्र्य, रूढीप्रियता आणि परंपरा या कारणांनी बालविवाह घडून येतात. अशा विवाहामुळे बालकांचे शिक्षण, आरोग्य, खेळण्याचं वय हिरावून घेतलं जातं. बालविवाह या रुढीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजा राममोहन रॉय, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर, लाला गिरधारीलाल यांनी या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनमत जागे…

Keep reading

Ustad Rashid Khan..Shradhhanjali !

उस्ताद राशिद खान साहब को भावपुर्ण श्रध्दांजली : प्रसाद खापर्डे मेरे गुरुजी..,उस्ताद राशिद खान साहब को भावपुर्ण श्रध्दांजली और विनम्र नमन, कुछ यादों के साथ। मै कोई लेखक नही , लेकिन उस्तादजी के जाने का दुख इतना है कि उनके साथ बिताए हुए वर्षोंकी सारी यादें उमड़ आई और पहेली बार लिखने का प्रयास कर…

Keep reading

Soulful Verses: A Symphony of Poems Unveiled

by Ms. Radha Odhekar & Ms. Shatakshi Risbud You Can Failure is okayBut you must try again,You have a second chance,For there’s no winning without pain. You must never say I can’t,For surely it’s not true!And there’s a fighting spirit,Deep down inside of you. You must never feel remorse,You must never feel regret,For surely you’ll have taken,Every…

Keep reading

नदीकिनारी पाऊस !

गोदावरीच्या तीरावरती, आनंद होतो पाहतांना,मुले पोहती पाण्यात, हसता हसता खेळतांना !! झाडे उगवली, फुले उमलली नदीच्या तीराला,शोभा पाहुनी मुले आली, पाने फुले वेचायला,मुलांचे विनोद ऐकुन, ढग हसले पोट धरून,हसता हसता त्यांच्याकडील, पाणी उडाले भरभरून !! मुलेही भिजली, फुले ही भिजली, पावसाच्या पाण्यातसंगतीला आले मोर सारे, नाचू लागले रानात,मोर, फुलं, मुलं सारे, संगतीने नाचु लागलेत्यांना पाहून…

Keep reading

सोशल निवेश की इमोशनल कहाणीया !!

अल्पारंभ फौंडेशन द्वारा चलित “अर्थ साक्षरता अभियान” के अंतर्गत , ये नुक्कड नाटिका प्रस्तुत की गई !! हमारा प्रयास हे की लोग सोशल मीडिया से प्रभावित होकर अपने वित्तीय निर्णय ना ले !! यही इस प्रस्तुत नाटिका का विषय हे !  कोरस १ : सोशल निवेश की इमोशनल कहाणीया  कोरस २: सोशल निवेश ? सोशल…

Keep reading

आरती गोदावरीची

चाल : सुखकर्ता , दुःखहर्ता … गणपतीची आरती प्रमाणे जय देवी, जय देवी, जय गोदावरी, दक्षिणगंगे माते गोदावरी !! पावन शिवभुमी त्रिंबक नगरी, येथेचि माता गोदा अवतरी ब्रह्मगिरीद्वारे आली गंगाद्वारी, प्रकटे प्रवाहे माता गोदावरी ।। १ ।। जय देवी, जय देवी … श्रीराम सान्निध्य लाभले जीवनी, तपोकाले तटे भरे कुंभपर्वणी, साधूसंतांची हो लागते वर्णी, पितरेही…

Keep reading

कुब्जा : कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेबद्दल मनोगत

– श्री. विनय कुलकर्णी अजून नाही जागी राधा,अजून नाही जागें गोकुळअशा अवेळीं पैलतीरावर,आज घुमे कां पावा मंजुळ ll माझ्या आईचे हे अगदी आवडते गाणे. आपण हे गाणे छान आणि सुरात म्हणतो हे माझ्या आईला पक्के ठावूक आहे. कुठल्याही घरगुती समारंभात माझ्या आईला गाणं म्हणण्याचा आग्रह झाला की, जी काही ठराविक गाणी ती अगदी तयारीने म्हणत…

Keep reading

Gurupornima 2023

गुरु शिष्य :  कापरेकर आणि गोटखिंडीकर ! गणकयंत्र मानव, अंकमित्र, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गणित तज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर सर ५६ वर्षे नाशिक मध्ये राहत होते. प्रज्ञावंत गणिती असलेले कापरेकर सर देवळाली कॅम्पच्या झोराष्ट्रीयन पारशी निवासी शाळेत एक जून १९३२ रोजी शिक्षक म्हणून नोकरीस लागले. आर्थिक डबघााईमुळे १९४६मध्ये ती शाळा बंद पडल्यावर १९४६ते १९६२ या काळात देवळाली…

Keep reading

Simple Options for Investments: सोप्या गुंतवणुकीचे विविध पर्याय

आर्थिक गुंतवणूक हा शब्द बव्हंशी लोकांना खूप क्लिष्ट वाटतो. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की गुंतवणूक ही खूप तणावपूर्ण प्रक्रिया असून ती आपल्याला जमणार नाही. परंतु प्रत्यक्षात मात्र बरेच असे गुंतवणुकीचे पर्याय आहेत जे सरकारी आहेत आणि सोपे आणि तुलनेने कमी / विना रिस्कचे आहेत. आपण अश्या गुंतवणूक पर्यायांबद्दल जाणून घेऊ या. पोस्ट ऑफिस बचत…

Keep reading

AskSwarada: Mediclaim Insurance : नक्की किती मेडीक्लेम कव्हरेज हवे ?

मेडीक्लेम काढायचे निश्चित झाल्यावर पुढचा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो की, माझे नेमके किती कव्हरेज असले पाहीजे? जास्त कव्हरेज घ्यायचे असेल तर प्रिमियम सुद्धा जास्त लागेल. मग आपली मानसिकता अशी होते की ‘कव्हरेज कडे बघू की प्रिमियम जास्त लागतो आहे याची काळजी करु?’ आणि हे सगळे करत असताना नेमके किती कव्हरेज खरंच गरजेचे आहे? हे कसे…

Keep reading

AskSwarada: Mediclaim Insurance : हॉस्पिटलायझेशन नंतर मेडीक्लेम?

मेडीक्लेम काढायचा विचार मनात आला की आपण आधी एखाद्या अ‍ॅडव्हायझरला गाठतो. आपल्या बद्दल माहिती सांगतो आणि इन्शुरन्सविषयी, त्याच्या प्रिमियमविषयी माहिती घेतो. प्रिमियमचा आकडा ऐकला की आपण विचारात पडतो. आपले नियमित खर्च, अचानक येणारे खर्च ह्याचा विचार करताना ‘आपल्याला कुठे काय होतेय इतक्यात ? आपण भरलेले पैसे वायाच तर जाणार ना? आपल्याला आत्ता तरी मेडीक्लेमची गरज…

Keep reading

AskSwarada: Mediclaim Insurance : आरोग्यविमा : काळाची गरज……

“हॅलो, मी शुभा मावशी बोलते आहे. काकांना अ‍ॅडमिट केले आहे. त्यांच्या छातीत दुखत होते. ट्रीटमेंट सुरु आहे पण डॉक्टरांनी खर्च खूप सांगितला आहे. आता मेडीक्लेम काढली तर काही होऊ शकते का?” मावशीचे वय ६५ आणि काकांचे ७३ आहे. त्यांचे वय बघता मेडीकल इमर्जन्सी केव्हाही येऊ शकते. ह्या मावशीला काही महिन्यापूर्वी मी मेडीक्लेमबद्दल माहिती दिली होती.…

Keep reading

Path to Change

राधा धनंजय ओढेकर ! बारा-तेरा वर्षांची चिमुरडी ! तिच्या वर्ग शिक्षकांच्या ग्रीटिंग कार्डसाठी तिने ही Path to Change ही इंग्रजी कविता लिहिली आणि आल्या लेकीकडून प्रेरणा घेऊन तिच्या आईने त्या कवितेचा मराठीत स्वैर अनुवाद केला आहे !! या दोन्ही कविता , अल्पारंभाच्या वाचकांसाठी !! Path to ChangeThe path to change is dark and coldTo crosss,…

Keep reading

ChatGPT आहे मनोहर तरीही …

मानवी मेंदूची बुद्धीमत्ता आणि आर्टिफिशल  इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रीम  बुद्धीमत्ता यांची तुलना केली असता  मानवी बुद्धीमत्तेचे पारडे नेहेमीच  वरचढ असलेले आपण पहात आलो आहोत. शेवटी कृत्रीम बुद्धीमत्तेला जन्म मानवी मेंदूनेच तर दिला आहे !  परंतु,  ३० नोव्हेंबर २०२२ रोजी, पूर्वी इलॉन मस्क  यांच्या मालकीच्या असणाऱ्या OpenAI या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संशोधन कंपनीने ChatGPT या प्रणालीला…

Keep reading

संत जनाबाईंची मानसहोळी

  संत जनाबाईंची मानसहोळी कराया साजरा | होलिकेचा सण | मनाचे स्थान | निवडिले || ऐसे ते स्थान | साधने सारवले | भक्तीने शिंपिले | केले सिद्ध || त्या स्थानी खळगा | समर्पणाचा केला | त्यात उभा ठेला | अहंकार एरंड || रचलीया तेथे | लाकडे वासनांची | इंद्रीय गोवऱ्याची | रास भली || गुरुकृपा…

Keep reading

प्रेरणादायी : राधिका गुप्ता , मुख्य कार्यकारी अध्यक्ष, एडलवाईस

 राधिका गुप्ता या एडलवाईस, वित्तीय सेवा कंपनीच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष आहेत. वयाच्या ३३ व्या वर्षी सीईओ झालेल्या राधिका त्यांच्या शारिरीक व्यंगामुळे  अथवा दिसण्यामुळे नेहमीच हास्याची शिकार व्हायच्या ! त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला होता आणि जन्मावेळी ओढवलेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची मान तुटलेली होती ! त्यांना Girl with broken neck म्हणून ओळखले जाई ! पण आज…

Keep reading

मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा…

Keep reading

ई-कचरा ! चिंताजनक बाब

  महानगरांमध्ये निर्माण होणारा इलेक्ट्रॉनिक कचरा आणि त्याच्या निर्मितीचे वाढते प्रमाण  चिंताजनक बाब आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने याचे निःसारण होत नसल्याचे चित्र सर्वसामान्य आहे !!  अ ई-कचर्‍याचे व्यवस्थापन सुरळीत होण्यासाठी त्याचे संकलन आणि पुनर्प्रक्रियेमध्ये असणार्‍या त्रुटी सुधारणे आवश्यक आहेत. तसे न झाल्यास ई-कचरा भविष्यामध्ये मोठ्या समस्येचे रूप धारण करणार आहे.  ई-कचरा म्हणजे काय ? निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक…

Keep reading

देणाऱ्याची भूमिका ..

कट्टर तत्वनीष्ठ विंदा करंदीकरांची एका लेखक मित्राने सांगीतलेली एक आठवण.आयुष्यात एकाही पुरस्काराचे पैसे त्यांनी कधी घरी सोबत नेले नाहीत. पुरस्कार घेतल्या बरोबर तिथल्या तिथे कोणत्यातरी संस्थेला ते दान करुन टाकायचे.  “आमच्या जी. एस्. मेडिकल कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे विंदा करंदीकर , मंगेश पाडगावकर आणि वसंत बापटांच्या एकत्रित काव्यवाचनाचा कार्यक्रम ठेवला होता. शनिवार दुपार होती ती.…

Keep reading

भारताचा युवा वैज्ञानिक : प्रताप

  महिन्यातून अठ्ठावीस दिवस विदेशांचा प्रवास करणारा हा अवघे २१ वर्षांचे वय असलेला युवा आहे प्रताप.फ्रान्सने त्याला त्यांच्याकडे नोकरी करण्याचे निमंत्रण दिले आहे. मासिक सोळा लाखांचा गलेलठ्ठ पगार, पाच शयनकक्षांचे घर, अडीच कोटींची दिमाखदार कार, अशा प्रलोभनपूर्ण प्रस्तावांनी अनेक संस्थांनी त्याला बोलावले. ह्या पठ्ठ्याने या सर्वांना सरळ नकार दिला. आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी त्याला…

Keep reading

वानोळा

“घरी चाललाच आहेस तर जातांना वानोळा घेऊन जा…. रिकाम्या हाताने जाऊ नये….!!”, वरिल वाक्य ऐकले आणि  वानोळा शब्द मनात फिरत राहिला नकळत मन बालपणाच्या आठवणीत गेलं. तेव्हा असली चॉकोलेट, कॅडबरी नाही मिळायची हातावर…, किंवा अशी घसघशीत किमतीची चकचकीत मिठाईची पाकिटं देखील नाही मिळायची पाहुण्यांना निघताना. तेव्हा पाहुण्यांना निरोप मिळायचा तो भुईमूगाच्या शेंगा, मक्याची कणसे, घरी…

Keep reading

बोलावे ऐसे..

  बोलावे ऐसे, न व्हावे जे रटाळ, 🥱  नेमकेच वदावे, का ठरावे वाचाळ !! 🤬   लिहावे ऐसे, मांडावा मतितार्थ, 🎯  कमी,अचूक शब्दांत, उतरवावा अर्क !! 💧   ऐकावे ऐसे, की समजून घ्यावे,😊  प्रतिक्रिया टाळुनी, प्रतिसादा द्यावे !!😇   वर्तावे ऐसे, जे बोलू ते चालावे, 😎  गदारोळ टाळुनिया, जगा शांतवावे !!😇   ऐसे गुणदर्शने, जनी जनी वाढितो सन्मान,🙌🏽 अपेक्षित फलश्रुती,अपेक्षित परिणाम !!🎯   – रुपाली

Keep reading

सिग्नलवरची दिवाळी …

– डॉ.  रुपाली दिपक कुलकर्णी   पुन्हा एकदा दीपावली, रोषणाई, खरेदी,फराळ आणि आप्त, या सगळयात रममाण असतानाही, मनात थोडीशी असते खंत ! आठवतात तेव्हाही, सिग्नलवर भटकून आकाशदिवे,पणत्या विकणारी मुले, काय करत असतील ते, जेव्हा फटाके उडवितात आपले  चिमुकले ?  सिग्नल लाल होईपर्यन्त, नजर त्यांची  न्याहाळत असते आकाशातील रोषणाई, एकमेकांना दाखवायची असते त्यांना, आपण पाहत असलेली नवलाई…

Keep reading

लाल बहादूर शास्त्री

 भारतीय राजकारणातील अत्यंत निस्पृह, स्वच्छ व्यक्तिमत्त्व – लाल बहादूर शास्त्री- जयंती २ ऑक्टोबर. ११८ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! प्रसंग १.  देशाच्या केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची आई एका कार्यक्रमात पोचली. अर्थात तिला कोणीच ओळखले नाही. तिने चौकशी केली की, माझा मुलगा तिथे आला आहे. तुम्ही पाहिलं का? लोकांनी विचारले की तो काय करतो? ती म्हणाली की तो रेल्वेत…

Keep reading

ग्रंथराज ज्ञानेश्वरी: भावार्थ-दीपिका…चिंतन

    श्रीमद् भगवद् गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी महाभारताच्या युद्धप्रसंगी केलेलेला उपदेश आहे हे आपणां सर्वांना माहित आहे. अर्जुनाच्या मनात विषाद निर्माण झाला. आणि तो म्हणू लागला , मी युद्ध करणार नाही. तो स्व-धर्मा पासून दूर जावू लागला. अर्जुन हा कृष्णाचा सखा आहे. अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी आपणां सर्वांच्या कल्याणासाठी कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. आणि अर्जुनास बोध…

Keep reading

विसर्जन ?

जो सुखकर्ता, दुःखहर्ता, लंबोदर, जो अनंत,सर्वव्यापी,सर्वदूर, ज्याच्यासाठी वाहतो भक्तीचा पूर, जो आमच्या जगण्याचा असे सूर  !!  भक्तांच्या मनी अधिष्ठित गजानन, त्याचे काय संभव  विसर्जन ? संकल्प घ्यावा  त्यास आज प्रार्थून, मीपणा आणि अहंभावाचे, करितो आज  विसर्जन !! 🙏🏼 – रुपाली

Keep reading

शूरा मी वंदिले – अनघा मोडक

    II  ॐ स्वातंत्र्यलक्ष्मी कि जय II भारतीयस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अल्पारंभा एज्यूकेशनल फाऊंडेशन, नाशिक आणि  महाराष्ट्रसमाज सेवा संघ तसेच  नाशिकशिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, “शूरा मी वंदिले !” याकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सुप्रसिद्धआकाशवाणी निवेदिका, अनघा मोडक हिने , स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील शूरवीर सैनिकांच्या कथा, गाथा आपल्या अमोघ वाणीद्वारे  शालेयमुलांसमोर उलगडल्या !! रचनाविद्यालय…

Keep reading

मनोगत : अल्पारंभाच्या उपक्रमांविषयी : श्री. अविनाश गोसावी.

  अल्पारंभा एज्यूकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन या संस्थेचा २०१८ साली उदय झाला. संस्थेची प्राथमिक उद्दिष्ट्ये ठरवितांना, अर्थातच समाजावर प्राथमिक परिणाम करणारी, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्र ही प्रामुख्याने विचारात घेतली गेली. या दोन्ही विषयांच्या कक्षेत कार्य करतांना, त्यातील विविध निकडी ओळखून, त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करणे आणि त्या निगडीत उपक्रम राबवणे हे अप्लारंभाचे प्राथमिक उद्दिष्ट्य…

Keep reading

हरवून सापडलेल्या मोबाईलची गोष्ट

 हरवून सापडलेल्या मोबाईलची गोष्ट सेंट्रल पार्क येथे चालू असलेल्या घे भरारीच्या भव्य प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी भेट देण्यासाठी माझी मावशी  आली होती. तशी ती बहुतेक सर्व घे भरारीच्या प्रदर्शनात आवर्जून भेट देतेच. पण काल मात्र प्रदर्शना दरम्यान तिचा मोबाईल हरवला. सध्याच्या दिवसांत मोबाईल म्हणजे प्राणवायू. तो जितका अचानक हरवला तितक्याच आश्चर्यकारक रितीने सापडला देखील. त्याला कारणीभूत…

Keep reading

उगवतीचे रंग : मृत्यूकडून जीवनाकडे…

 मृत्यूकडून जीवनाकडे… कधी कधी हे सत्य हे कल्पनेपेक्षा भयानक असते. आपण स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही अशा गोष्टी प्रत्यक्षात घडतात. अशीच ही एका मुलीची कथा. अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून वाचलेली. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती कोणता चमत्कार घडवू शकते, त्याचे प्रत्यंतर देणारी. ही घटना आहे २४ डिसेंबर १९७१ ची. ज्युलियन कोपकी, एक १७ वर्षांची मुलगी. पेरू देशाची राजधानी…

Keep reading

हस्ताक्षरातील अक्षर…

काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून…

Keep reading

वाकळ

संत जनाबाईला दळण—कांडणात मदत करणारा पंढरपूरचा पांडुरंग, परत जाताना त्याचा शेला विसरतो व चुकून तिची वाकळ घेऊन जातो, ह्या प्रसंगावर मराठवाड्यातील ज्येष्ठ कवी दिवंगत श्री. दि. इनामदार ह्यांनी लिहिलेली एक “वाकळ” नावाची सुंदर कविता वाचनात आली. ती आपणांसाठी सादर. पीठ शेल्याला लागले, झाला राऊळी गोंधळ कुण्या घरचे दळण, आला दळून विठ्ठल पीठ चाखले एकाने, म्हणे…

Keep reading

भारतीय गणितज्ञ् : स्व. श्री. कापरेकर दत्तात्रय रामचंद्र

कापरेकर हे नाव गणिती विश्वात सुप्रसिद्ध आहे आणि अनेक अंकशास्त्रज्ञ कापरेकरांनी विकसित केलेल्या विविध संख्यांच्या संकल्पनांवर संशोधन करत आहेत.  ४ जुलै हा त्यांचा समरण दिवस ! या निमित्ताने त्यांच्या  कार्याचा घेतलेला हा लहानसा आढावा !  कापरेकर यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील डहाणू येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण ठाणे येथे झाले. त्यानंतर ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात पदवी शिक्षणासाठी…

Keep reading

अर्थ साक्षरता अभियान: हस्ताक्षर स्पर्धा

भारतीय स्वातंत्र्याचे  अमृत महोत्सवी वर्ष हे  निमित्त साधून,  SWS फायनान्शिअल सोल्युशन्स प्रा. लि. नासिक आणि अप्लारंभा एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन, नासिक यांचा संयुक्त उपक्रम “अर्थ साक्षरता अभियान: हस्ताक्षर स्पर्धा”  १) स्पर्धा  गट :  गट १: रुजवात अर्थसाक्षतेची : वयोमर्यादा : १० ते १७.  गट २: बोधी अर्थसाक्षतेची : वयोमर्यादा :  १८ पासून पुढे  गट ३:…

Keep reading

Something went wrong. Please refresh the page and/or try again.