।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


काव्यानंद

  • बोलता… बोलता…

    श्री. दुर्वेश सांबरे बोलता… बोलता… बोलतो आपण…बोलता… बोलता… चालतो आपण…बोलता… बोलता… पळतो आपण…बोलता… बोलता… थबकतो आपण… बोलता… बोलता… दिस उजाडतो..!बोलता… बोलता… दुपार टाळतो..!बोलता… बोलता… सांज येते..!बोलता… बोलता… रात्र छळते..! बोलता… बोलता… सूर लागतो..!बोलता… बोलता… ताल मिळतो..!बोलता… बोलता… ती दिसते..!बोलता… बोलता… कविता सुचते..! बोलता… बोलता… ओळख होते..!बोलता… बोलता… भेट होते..!बोलता… बोलता… डेट होते..!बोलता… बोलता… प्रेम होते..!… Continue reading

  • काव्यानंद …

    सौ. विभा सुनील बोकील हृदय…. प्रत्येक श्वासाबरोबर, स्पंदने चालती हृदयाची,रात्र अन दिवसाची खरोखर, अथक सेवा चाले कायेची ! चाले भाव भावनांचे मंथन, होई संवाद अपुलाच आपल्याशी,अंतरंगी होई चालचलन, येती अंतरीचे बोल ओठाशी ! साठती कित्येक सुखदुःखे, असे प्रेम माया जिद्द लालसा,असती कित्येक कप्पे अनुभवांचे, परी धडधडून अविरत देई दिलासा ! प्रत्येकाच्या हृदयांची, रूपे निरनिराळी असती,… Continue reading

  • काव्यानंद …

    सौ. विभा सुनील बोकील सखी… सखी तू येतेस पावसात,चैतन्याची होते बरसात,उत्साहाला आणतेस सोबत,लकेर विजेची जशी काळोखात… ठोठावतेस दार मनाचं,नसे कांही आडपडद्याचं,मनातल्या मोकळ्या गप्पांचं,नातं दिलखुलास सहवासाचं… येतेस स्नेहाचा सांकवं बांधत,भावभावनांची बाग फुलवत,फुला पानांची तोरणे लावत,मैत्रीचे बीज घट्ट रुजवत…. येणे तुझे असे कसे उतावीळ,बरसणे असे की अवखळ,उघडतात मनाची दारं खळखळ,सखी माझी पावसाळी निर्मळ… फुलपाखरू… भिरभिरते फुलपाखरू,किती विहरते… Continue reading

  • Life : Treasure to Enjoy !

    Poems by Vijay Vairagi Light of Life In the quiet of your heart, let this truth be known:  Don’t compare your success with seeds others have sown.  Each life is a journey, a path of its own,  And your joy is a flower that’s perfectly grown. Success isn’t something to weigh or to measure,  It’s… Continue reading

  • स्वागत गणरायाचे…

    स्वागत गणरायाचे… हे गणराया, गजानना, देवराया, करुणाकरा,शुभ आगमने नमन तुजला, बाप्पा कृपासागरा ! भक्तीभावाने केली सज्जता, तुझ्या स्वागताची,तुझ्या आगमने, प्रसन्न दर्शने, मनी आभा चैतन्याची ! शुभ स्वागता मोहक गंध, अन रंगावली नेटकी ,औक्षण घेऊनी गृही प्रवेशा, देवा विसावा मंचकी ! आरास असे मनमोहक, त्यात दिसे मूर्ती साजिरी,रूप तुझे दिसे शोभुनी, वस्त्रलंकार भरजरी ! पुष्प सुगंधी,… Continue reading

  • कविता : सद्य परिस्थिती आणि सुरक्षा !

    श्री. विजय वैरागी , कीर्ती दामले कळसूत्री बाहुल्यांचा खेळ अद्रुश्य हातातील कठपुतली जनताशक्तीच्या छायेत खेळणारी सत्तासामर्थ्याच्या दिशेने न्यायाचा कलसामान्यांच्या नजरेत असहायतेची सल प्रामाणिक प्रयत्नांना स्वप्नांची धूळहपापलेल्या बाहुबलींना सामान्यांचा शूळअधिकाराच्या वचनांना शब्दांचीच झुलनैतिक हक्कांना ठरवती खुळ पण आशेची पालवी मनात मांडते ठाणबदलाची बीजे आत रोवली जातील ठामयेईल तो दिवस उगवेल नवी पहाटजेथे विवेकाची पुन्हा रुजेल वहिवाट… Continue reading

  • बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल !

    संत तुकाराम यांचा अभंग आणि त्याचा भावार्थ. येऊ घातलेल्या आषाढी एकादशी निमित्त, महाराष्ट्रातील संपन्न अशा संतपरंपरेतील, विठ्ठलावरील रचना वाचत होते. जसजशा या रचना वाचित गेले तसतसा त्यांच्या रचनानाकारांविषयी (ज्ञाना, नाथा, नामा, तुका , चोखा, जना इ.) आदर दुणावत गेला. लौकिक अर्थाचे शिक्षण नाही, घरातील सांपत्तिक परिस्थिती हलाखीची, जातीयव्यवस्थेमुळे समाजातून मिळणारा तिरस्कार.. अशा दुःखी-कष्टी अवस्थेतेतही, केवळ… Continue reading

  • जगण्याचा सूर गवसलेला शंतनू !!

    “नर्मदा परीक्रमा : एक जीवन दर्शन “ हा श्री. शंतनु गुणे, नर्मदा परिक्रमावासी यांचे ‘दृक-श्राव्य अनुभवकथन’ करणारा कार्यक्रम ३१ मे २०२४ , सायं ६:१५ वाजता, विशाखा हॉल , कुसुमाग्रज स्मारक, नाशिक येथे संपन्न झाला !! या कार्यक्रमास जिज्ञासूंनी उदंड प्रतिसाद दिला . श्री. गुणे यांनी व्यक्त केलेल्या अतिशय भावपूर्ण आणि प्रवाही अशा अनुभूतीमधून श्रोत्यानाही नर्मदा… Continue reading

  • Kavita

    डाएट नि वेटलॉस… डाएट नि वेटलॉसचा, करून गवगवा फार,भूक लागताच मन, लगेच मानते हार !! बर्गर, पिझा, जंकफुडचे, ऑप्शन चवदार,स्विगी, झोमॅटो तत्सम, पर्याय आहेत फार,डाएटची तपश्चर्या, जिभेपुढे फरार,पदार्थांवर ताव मारून, मन मारते हार !! आरशात पाहून, पोटावरची घडी,मन म्हणते घालवीन ही, तरच नावाची खरी,पण समोर येताच चितळेंची बाकरवडी,फस्त करायला, मी लगेच मारते उडी !! भरमसाठ… Continue reading

  • बालविवाह : जनजागृती गीत

    भारतामध्ये बालविवाह बेकायदा असला तरी या संदर्भातल्या घटनांना पूर्णपने आळा बसलेला नाही, ही शोकांतिका आहे. अज्ञान, दारिद्र्य, रूढीप्रियता आणि परंपरा या कारणांनी बालविवाह घडून येतात. अशा विवाहामुळे बालकांचे शिक्षण, आरोग्य, खेळण्याचं वय हिरावून घेतलं जातं. बालविवाह या रुढीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजा राममोहन रॉय, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर, लाला गिरधारीलाल यांनी या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनमत जागे… Continue reading

अल्पारंभाविषयी अधिक माहिती:

Our Officlal Website

 ई-मेल:alparambha@gmail.com

दुरध्वनी: ९०११८९६६८१